रत्नागिरी : गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलून बाधितांना मदत केली होती, त्याच धर्तीवर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत केली असून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 18-May-21