गडनदीच्या चिखलात अडकल्याने रानगव्याचा मृत्यू

0

संगमेश्वर : तालुक्यातील नारडुवे भागात एका गव्याचा मृत्यू झाला आहे. गडनदीच्या चिखलात अडकल्याने या गव्याचा मृत्यू झाला. चिखलाचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यानेच चिखलात अडकून गव्याचा मृत्यू झाल्याचे पशुधन अधिकारी आणि वन विभागातर्फे सांगण्यात आले. तौक्ते वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी अचानक वाढली असावी आणि त्याचा अंदाज न आल्याने गवा चिखलात अडकून दगावला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:48 PM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here