रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी वाढत्या मृत्यूने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात 24 तासांमध्ये 12 आणि त्यापूर्वीचे 20 अशा 32 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 992 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.13 टक्क्यांवर पोहचला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
9:03 PM 20-May-21