मुंबई : तौक्ते च्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज पी-305 वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांना प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा महारोग झाला आहे, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 22-May-21