जिल्ह्यातील 106 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

0

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे टंचाई कमी होईल अशी शक्यता होती; मात्र अजुनही 64 गावातील 106 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 13 हजार 140 लोकांना हे पाणी पुरवले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here