‘एमएससीआयटी’ प्रशिक्षणाला कोरोनामुळे ब्रेक

0

रत्नागिरी : सरकारी नोकरीत ‘एमएससीआयटी’ उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र आवश्यक मानले जाते. पण, कोरोनामुळे या प्रशिक्षणाला ब्रेक लागला आहे. एमएससीआयटी केंद्रच बंद असल्याने हजारो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे येत्या काळात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यास प्रमाणपत्र न मिळू शकलेल्यांना मात्र अडचण सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here