जिल्ह्यात १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १ हजार १४९ झाली आहे. मृत्युदर ३.३१ टक्के आहे.तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३३४, खेड १२०, गुहागर ६२, दापोली १०१, चिपळूण २२९, संगमेश्वर १४७, लांजा ६३, राजापूर ८१, मंडणगड १२. (एकूण ११४९).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 28-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here