जिल्ह्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १ हजार १६९ झाली आहे. मृत्युदर ३.३३ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३४२, खेड १२२, गुहागर ६४, दापोली १०३, चिपळूण २३१, संगमेश्वर १४९, लांजा ६३, राजापूर ८३, मंडणगड १२. (एकूण ११६९).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here