नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. निर्बुद्ध व्यक्तीच्या हाती कारभार दिल्याचा हा परिणाम आहे, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 29-May-21