मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या मनोरंजन क्षेत्राला पुन्हा चालना मिळावी म्हणून या इंडस्ट्रीतल्या विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे. अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरण सुरु करावं, अशी मागणी यात करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी आपआपली एक नियमावली करून ती राज्य सरकारकडे पाठवली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:04 PM 03-Jun-21