कोरोना चाचण्या वाढवा : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढवून पॉझिटिव्हीटी रेट कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्याच्या तुलनेत १.२ टक्केने अधिक असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 05-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here