जिल्ह्यात ६२ हजार ९३४ नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

0

रत्नागिरी : लसीकरण सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांची गेल्या दोन महिन्यात रुग्ण संख्येचा विस्फोट झाल्यामुळे लसीकरणासाठी धावपळ उडाली. जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ८,९४४ डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस २ लाख ४६ हजार १० जणांनी घेतला असला तरी दोन्ही डोसचा कोर्स फक्त ६२ हजार ९३४ नागरिकांनीच पूर्ण केला आहे. प्रशासनाने सध्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी आळीपाळीने मोहीम राबवली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:32 AM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here