राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी

0

◼️ परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:07 AM 12-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here