जिल्ह्यात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आज 13 जणांचा मृत्यू झाला असून अगोदर मृत्यू झालेल्या 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 534 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.43 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी तालुक्यात आज 7 तर आतापर्यंत सर्वाधिक 450 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:07 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here