अतिवृष्टीमुळे मिरजोळे येथील शेतजमीन खचली

0

रत्नागिरी : मिरजोळे येथील मधलीवाडी वाडकरवाडी खालचा पाट परिसरातील शेतजमीन अतिवृष्टीमुळे खचली आहे. गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 ते 20 फूट खोल शेतजमीन खचली आहे. शेतजमीन खचल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेली अनेक वर्षे मिरजोळे येथे शेतजमीन खचण्याच्या घटना घडत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 16-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here