राजापूर : काही दिवसांपूर्वी कोकणात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात अनेकांचे नुकसान झाले. तालुक्यातील जनतेला अद्यापही भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त जनतेला केव्हा शासनाकडून भरपाई मिळणार आहे, अशी संतप्त विचारणा नागरिकांतून केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:06 PM 19-Jun-21