जिल्ह्यात कोरोनामुळे 16 जणांच्या मृत्यूची नोंद

0

रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यात 24 तासात 8 तर त्यापूर्वीचे 8 अशा 16 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 623 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.42 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:04 PM 19-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here