जिल्ह्यात पावसाची विश्रांती

0

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विहिरी व धरणांच्या पाणीसाठ्याची पातळीही वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३३.६७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here