अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात ठाकरे सरकार सहकार्य करत नाही, सीबीआयचा हायकोर्टात दावा

0

मुंबई : महाराष्ट्रातील 100 कोटी वसुली प्रकरण सध्या कोर्टात आहे. सीबीआयकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र आता सीबीआयने हायकोर्टात युक्तीवाद करताना, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असून, त्यांच्या चौकशीत राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही, असं सीबीआयने म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here