वटपौर्णिमेच्या दिवशी नाचणे शाळेत केले वृक्षारोपण

0

रत्नागिरी : वटपौर्णिमेच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत यांच्या संकल्पनेतून उपसरपंच मा. निलेखा नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बदामाची रोपे लावण्यात आली. या वृक्षारोपण प्रसंगी उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शुभम सावंत, पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील सुपल उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:17 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here