रत्नागिरी : जिल्हयातील कोरोनाचा वाढता कहर त्याचप्रमाणे जिल्ह्याला बसलेला वादळाचा तडाखा या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री मंडळातील राष्ट्रवादीचा एकही मंत्री आतापर्यत जिल्ह्यात फिरकलेला नाही. वादळातील बाधितांना दिलासा देण्याबरोबरच कोरोनाचा स्थितीचा आढवा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जिल्ह्यात येणे आवश्यक होते. याबाबत पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचे चिपळूण माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:29 PM 12-Jul-21