पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मगरी आणि सापांमुळे भीती

0

चिपळूण : वाशिष्ठी व शीव नदीत मगरींचा अधिवास असून पुराच्या पाण्यामुळे या नद्यांमधील मगरी शहरात ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. सापही मोठया प्रमाणात वाहून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे बातावरण आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:21 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here