रायगड : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:17 PM 23-Jul-21