मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर मुसळधार पाऊस पडल्याने पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आमदारांनीही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘भाजपा आमदारांचे एक महिन्याचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी, मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:22 PM 28-Jul-21