जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर ९३.८७ टक्क्यांवर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ६७ हजार ४७० झाली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९३.८७ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here