रत्नागिरी : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी ४ वाजल्यापासून वैयक्तिक निकाल पाहता आला. विशेष म्हणजे ऑनलाईन निकालाची एकही वेबसाईट हँग झालेली नाही. विद्यार्थी सुरळीतपणे निकाल पाहू शकले. निकालासाठी एकाहून अधिक संकेतस्थळांचे पर्याय दिल्याने दहावीच्या वेळी झालेला सावळागोंधळ मंडळाला टाळता आला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:13 PM 05-Aug-21