रत्नागिरी : केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी आलेल्या २६ व्हेंटिलेटर्सपैकी दोन व्हेंटिलेटर्स खराब असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी ऑनलाइन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दुजाेरा दिला आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र सरकारकडून जिल्ह्याला २६ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यापैकी दापोली येथील दोन खराब आहेत. ते दुरुस्त करायला सांगितले आहेत. तसेच कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने नवीन चार-पाच अजूनही उभारण्यात आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:26 AM 18-Aug-21