रत्नागिरी : यंदाच्या गणेशोत्सवात गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्रात होणार असल्याने नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना ओवसा (ओवासणे) हा पारंपरिक विधी साजरा करता येणार आहे. यावर्षी ओवसा साजरा करण्याची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. यंदाच्या गणेशोत्सावात ओवसा साजरा होणार असल्याने ओवशासाठी आवश्यक असणार्या सुपांच्या खरेदीविक्रीला तालुक्यात सुरुवात झाली आहे. तसेच एक ओवसा (छोट्या मोठ्या सुपांचा संच) 1200 ते 1300 रुपयांना विकला जात आहे. सध्या यांची मागणी वाढली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 20-Aug-21