रत्नागिरी : संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दोन दिवसांपासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर येथे नदी किनारी बाजार भरणाऱ्या ठिकाणी आज सकाळी पाणी भरले होते. मात्र आता पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने पाण्याची पटली कमी झाल्याची माहिती मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारे अनेक मार्ग रस्त्यांवर पाणी आल्याने बंद झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
04:55 PM 07/Sep/2021