महाराष्ट्र सरकारने ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून घेतला असला तरी ही वेळ केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आहे. जनगणनेत जर ओबीसींचा कॉलम समाविष्ट करण्यात आला नाही, तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
