बाप्पांच्या आगमनाने वातावरण भक्तिमय!

0

रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर लाडक्या बाप्पांचे शुक्रवारी घरोघरी आगमन झाले. बाप्पांच्या आगमनाने सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सुमारे ११४ सार्वजनिक व १,६६,५३९ घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. उत्सवावर मर्यादा असल्या तरी उत्साह मात्र कायम आहे. भक्तिमय आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 11-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here