जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या २३७३ वर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वीच्या एका कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.१३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत सोमवारचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३७३ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here