मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेच्या आमदार व जिल्हाप्रमुखांच्या बोलावलेल्या बैठकीत हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण हिंदुत्व आणि भगवा शिवसेना मरेपर्यंत सोडणार नसल्याचे वक्तव्य यांनी केले.