जिल्ह्यात आतापर्यंत २,३९१ जणांचा कोरोनामुळे बळी

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार यापूर्वीच्या एका आणि रविवारच्या ४ अशा पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली असून जिल्ह्यातील एकूण कोरोनामुळे मृतांची संख्या २३९१ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१४, खेड २१८, गुहागर १६६, चिपळूण ४७१, संगमेश्वर २०८, रत्नागिरी ७९६, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २३९१).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 20-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here