देशात सलग पाचव्या दिवशी 30 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच उपचारानंतर 43,938 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 20-Sep-21