लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या एका बाजूला कलंडला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटीतील ‘यु’ आकाराच्या अवघड वळणावर घडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कंटेनर महामार्गाच्या एका बाजूला कलंडल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 25-Sep-21