चिपळूणातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात

0

चिपळूण : दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या महापुरानंतर शासनाने नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिकांना जाहीर केलेल्या भरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. महिनाभर भरपाईसाठी झगडणाऱ्या चिपळुणातील व्यापाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळपासून ५० हजार रूपये रकमेची भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here