अकोला : मुख्य प्रश्नांना जाणीवपूर्वक डाएव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात ”किरीत तोमय्या” सारखी माणसे भाजपने निर्माण केले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केलाय. त्यांनी ” किरीट सोमय्या यांचा उल्लेख ” किरीत तोमय्या असा केलाय. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते. पटोले म्हणाले, भाजप सरकार सर्वच बाबबीत अपयशी ठरले असून केवळ मुख्य प्रश्न बाजूला ठेवावे यासाठी ”किरीत तोमय्या” सारखी माणसं भाजप निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:20 PM 27-Sep-21