महाराष्ट्र शिवजयंतीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत अनिवार्य – उदय सामंत By admin - 12 February 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. Share this:TwitterFacebook