नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे इशारे देत आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 05-Oct-21