राज्यातून एसटीच्या ३ हजार गाड्या भंगारात निघणार

0

पुणे : केंद्र सरकारच्या नवीन स्क्रॅप पॉलिसीनुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या जवळपास ३ हजार गाड्या भंगारात निघणार आहे. सरकारने नवीन स्क्रॅप धोरणात ८ लाख कि.मी. प्रवासाची मर्यादा घातली आहे. त्यानुसार ८ लाख कि.मी. प्रवास केलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात जवळपास ३ हजार गाड्या आहेत. त्या सर्व गाड्या भंगारात निघणार आहे. नव्या धोरणाचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:08 PM 07-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here