नवी दिल्ली : अलीकडेच एअर इंडिया च्या खरेदीसाठी लावण्यात आलेल्या बोलीमध्ये टाटा ने बाजी मारली असून, तब्बल ६८ वर्षांनी एअर इंडियाची घरवापसी झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात देशभरातून प्रतिक्रिया आल्या. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना, एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले, यातून आम्ही आमची वचनबद्धता व गांभीर्य दाखवून दिले आहे. आतापर्यंत निर्णायक सरकारे कधीच नव्हती. आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 12-Oct-21