रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जाहीर केलेल्या सुट्टीमुळे प्रशासकीय कामकाज सलग चार दिवस रखडल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा झाल्याने नागरिकांचीही गैरसोय झाली. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सुट्टी जाहीर केल्याने तर शुक्रवारी दसरा आणि शनिवार, रविवार अशा सलग चार दिवस सुट्टीचा कालावधी राहिला. त्यामुळे सलग चार दिवस प्रशासकीय कामकाज बंद होते. आता शासकीय कामकाज आज सोमवारपासून सुरू होईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 18-Oct-21