नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी यासंदर्भातील नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 21-Oct-21