रत्नागिरी : साधारणतः कोजागिरी पौर्णिमेनंतर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागते. तर दिवाळीत गुलाबी थंडी पडते. यंदा मात्र अवकाळी पाऊस सुरू असल्याने अद्यापही थंडीची चाहूल लागलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 22-10-2024









