राजापूर : जिवंत सातबारा मोहिमेत ६२४ अर्ज दाखल

राजापूर : तहसील कार्यालयातर्फे जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यात एकूण २७७ मृत खातेदार असून, या मोहिमेंतर्गत ६२४ अर्ज दाखल झाले आहेत. वारस फेरफारसाठी २७० प्रकरणे दाखल असून, त्यापैकी ४८ प्रकरणे मंजूर झाली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 13/May/2025