रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला २३८ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आहे. पाण्याच्या समस्येमुळे बारमाही शेतीसाठी समस्या निर्माण होत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाण्याची पातळी खालावते. यावर पर्याय म्हणून शेततळे योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २३८ शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचा लाभासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 12/Oct/2024
