रत्नागिरी : शहरातील थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी बौद्ध समाजातर्फे दि. २७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद आणि जिल्हा धिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बौद्धवाडीतील शेकडो भीमसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी संघर्ष समितीकडून तालुक्यातील भीमसैनिकांच्या गाठीभेटी सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 09/Oct/2025














