कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे पेडणे बोगद्यात कोसळलेली माती, चिखल २० तासांच्या प्रयत्नानंतर हटविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. यानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 12-07-2024
What's Your Reaction?