रत्नागिरी : खालगाव गोताडवाडीला वादळी पावसाचा फटका

Jul 20, 2024 - 11:30
 0
रत्नागिरी : खालगाव गोताडवाडीला वादळी पावसाचा फटका

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव शेवटची गोताडवाडी येथे गुरुवारी दुपारच्या दरम्याने अचानक आलेल्या वादळी पावसाने खालगाव शेवटची गोताडवाडी येथील १५ शेतकऱ्यांच्या घरांवरील छपरे, कौलै तसेच सहा शेतकऱ्यांच्या गोठ्यांवरील पत्रे, कौलै उडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान आले आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow